मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मालो

मालो

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


जेवीं लग्नघडी साधिती वर्‍हाडी ।
तैसी माझी घडी सांभाळावी ॥१॥

जेवीस असला  आंचवाया येई ।
तरी विठाबाई होय भेटो ॥२॥
हातींचा तांबूल मुखीं नका घालूं ।
फार काय बोलूं पांडुरंगा ॥३॥
मालो म्हणे मज घालावें पाठीसी ।
ठाव पायांपाशीं देई देवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP