मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
गीत त्रेचाळीसावे

लोकगीत - गीत त्रेचाळीसावे

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


नदीच्या पडयाल रामाजी सोनार ।
त्यांनी घडविलं बुगडयांचं जोड ।
"लेग लेग बाई ।"
कशी लेऊं दादा ।
घरीं नणदा जावा ।
करत्याल हे वादावा ।"
" जावा घरोघरीं ।
नणदा परोपरी ।"

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP