Dictionaries | References

अखेरी मारल्याशिवाय खेळ पुरा होत नाहीं

   
Script: Devanagari

अखेरी मारल्याशिवाय खेळ पुरा होत नाहीं

   दशावतारी गंजिफांच्या खेळांत अखेरच्या डावास फार महत्त्व असतें. तो डाव जो जिंकील त्यास कितीहि पानें देणें असलीं तरीं तीं सुटतात. पत्त्यांतहि शेवटच्या डावास दहा मार्क असतात. यावरून कोणतेंही काम अर्धवट टाकूं नये. तु०
   अनारम्मोहि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् । प्रारब्धस्यान्तगमनम् द्वितीयं बुद्धिलक्षणम् ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP