मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक|

स्फुट श्लोक - गुरुश्राप संताप गाजे तडाख...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


गुरुश्राप संताप गाजे तडाखा । पुढें नर्क नर्कांतरीं थोर वाखा ।
विधी शीवविष्णूदिकांचे न चाले । असे मुख्य ग्रंथांतरी वाक्य चाले ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP