हरिपाठ - अभंग ५

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


योगायोग विधानानें सिद्धी नसुन वाया हा दाभिक धर्म आहे.

योगयाग विधी येणे नोहे सिद्धि । वायांची उपाधी दंभ धर्म ॥१॥

निःसंदेह देव भावाविना कळत नसुन त्यांचा अनुभव गुरुवाचून येत नाही.

भावेविण देव न कळे निःसदेह । गुरुविण अनुभव कंसा कळे ॥२॥

तपाशिवाय दैवत, गुरुकृपेवाचुन प्राप्ती आणि गौप्यविना हित नाही.

तपेविण दैवत, दिधत्म्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांरो ॥३॥

साधुसंगतीत तरणोपाय हाच ज्ञानेश्‍वरामहाराजांचा दुष्टांत

ज्ञानदेव सांरो दृष्टांताची मात । साधुचे संगती तरणोपाय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP