मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीरामविजय|

श्रीरामविजय - पारायण विधी

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीराम विजय पोथीचे पारायण केल्याने संपूर्ण रामायण डोळ्यासमोर उभे राहते. पारायणाने घरातील सर्व अमानवी शक्तिंचा नाश होतो, मानवाच्या जीवनातील वनवास संपून जातो. 
पारायण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू करावे. यात एकंदर १९ अध्याय असून, आपल्या सोईप्रमाणे श्रीरामनवमीला संपूर्णा पोथी वाचून पूर्ण होईल अशाप्रकारे वाचावेत. 

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP