मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
हरिजन संसारा आले रे । दीन...

श्री गुरूचे पद - हरिजन संसारा आले रे । दीन...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


हरिजन संसारा आले रे । दीनबंधु संसारा आले रे ।
भक्ति हरीची कीर्ति हरीची । धर्म चि स्थापक जाले ॥ध्रु.॥
धर्म कलीचे चकीत ठेले । कीर्तनीं राघव डोले ॥१॥
श्रोते वक्ते राम चि जाले । रविसुत मार्ग न चाले१ ॥२॥
काव्यप्रबंदी अनुभव धाले । वेद चि अवतरले ॥३॥
चिन्मय तीर्थीं पावन जाले । जग चि उद्धरिलें ॥४॥
सेवक ज्याचे कल्याण जाले । ब्रह्मानंदें कोंदले ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP