सर्वसाधारण - कलम १५२

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली .


व्याख्या .
या भागात , संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर . " राज्य " या [ शब्दप्रयोगात जम्मू व काश्मीर राज्याचा समावेश नाही .]

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP